घटनेच्या इतक्या वर्षांनी शिल्पा शेट्टीचा वेदनादायक खुलासा, म्हणाली वयाच्या 22 वर्षाची अक्षयने माझ्यासोबत स’बंध ठेऊन…

बॉलिवूड

नमस्कार !

शिल्पाने आपला फिटनेस इतका राखला आहे की ती नवीन अभिनेत्रींनाही सौंदर्यात मात देते आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्याशिवाय शिल्पा शेट्टीचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. शिल्पा शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 90 च्या दशकात तीने मोठ्या पडद्यावर आपल्या करिअरची सुरुवात केली आणि एकापाठोपाठ एक अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपट केले.

आज शिल्पा शेट्टी राज कुंद्राची पत्नी आहे आणि त्याच वेळी ती आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. पण याशिवाय तीचे बॉलिवूडमध्येही बरेच अफेअर होते. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची ‘अधुरी लव्हस्टोरी’ सर्वश्रुत आहे. त्यावेळी या जोडप्याने बॉलीवूड जगतात चांगलीच चर्चा रंगवली होती. भारताच्या गल्लीबोळात त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

अक्षय आणि शिल्पाने त्यांच्या प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शिल्पा शेट्टीने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिचे कौमार्य गमावले. हा काळ होता ९० च्या दशकाचा. जेव्हा अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी हे दोघेही बॉलिवूडचे उगवते सुपरस्टार मानले जात होते. याच कारणामुळे जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली तेव्हा या बातमीने खूप चर्चेला उधाण आलं.

असे म्हटले जाते की, दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. शिल्पा शेट्टी जेव्हा लंडनचा टीव्ही शो बिग ब्रदर करत होती, तेव्हा तिने अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बरीच गुपितं उघडली होती. याच शोमध्ये तीने वयाच्या 22 व्या वर्षी अक्षय कुमारसोबतचे कौमार्य गमावल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.

असे म्हटले जाते की, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एकमेकांच्या पहिल्याच भेटीत प्रभावित झाले होते. याची सुरुवात ‘मैं अनारी तू खिलाडी’ चित्रपटाच्या सेटपासून झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. या दोघांची जोडी 1997 मध्ये आलेल्या जानवर या चित्रपटात पुन्हा आमनेसामने आली होती. या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक मर्यादेपलीकडे वाढू लागली.

मग काय झालं या दोघांची प्रेमकहाणी ‘प्यार छुपता नहीं छुपने से’. या दोघांची प्रेमकहाणी अनेकदा वर्तमानपत्रात येऊ लागली. त्यादरम्यान अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे लग्नही झाल्याची बातमी आली होती. इतकेच नाही तर त्यादरम्यान अक्षयने एका खास मित्राला असेही सांगितले होते की, शिल्पा पडद्यावर जितकी साधी आणि निरागस दिसते, तितकीच ती पडद्यावर सक्रिय होते.

मात्र, दोघांमध्ये परस्पर प्रेम असूनही हे प्रेमसंबंध फार काळ टिकले नाही. आणि लवकरच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. असे म्हटले जाते की राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना त्या काळात अक्षय कुमारच्या खूप जवळ आली होती. याच कारणामुळे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे ब्रेकअप झाले. 2001 मध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. तर त्याचवेळी शिल्पा शेट्टीने देखील 2009 मध्ये उद्योगपती राज कुंद्रासोबत सात फेरे घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.